Latest feed

Featured

डीसीपी निकेतन कदम | ‘नागपूर हिंसाचारात 100 जणांच्या जमावापासून पोलिसांचे संरक्षण’

नागपूर : नागपुरात काल झालेल्या हिंसाचारात तीन पोलीस उपायुक्त जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नागपूरचे झोन 5 चे डीसीपी निकेतन कदम, नागपूर ...

Read more

नितेश राणे | ‘मी मुख्यमंत्र्यांचा लाडका मंत्री, देवेंद्र फडणवीस मला कशाला तंबी देतील?’

Nitesh Rane : नागपूर येथे घडलेली घटना लक्षात घेता एकंदरीत ही घटना सुनियोजित कट असल्याचे पुढे येत आहे. काही गोष्टी ठरवून करण्यात आल्या आहेत. पोलिसांवर ...

Read more

उदयनराजे भोसले: ‘नागपूर दंगली निषेधार्ह, समाजाने अशा लोकांना ठेचून काढावे’

उदयनराजे भोसले : औरंगजेबाची कबर उखडून टाकण्याची मागणी महाराष्ट्रात काही दिवसांपासून होत आहे. त्यातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या तिथीनुसार आलेल्या जयंतीनिमित्त महाराष्ट्रात ठिकठिकाणी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात ...

Read more

नागपूर हिंसाचारावर उद्धव ठाकरेंचा आरोप: ‘गृहखात्याचे अपयश लपविण्यासाठी इतर मुद्दे उपस्थित’

उद्धव ठाकरे यांनी नागपूरमध्ये झालेल्या हिंसाचारावर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे, ज्यामध्ये त्यांनी महायुती सरकारवर आरोप केला की ते भाजपाच्या “घाणेरडे राजकारण” च्या माध्यमातून जनतेच्या ...

Read more

सासवड | अनाथ मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार

सासवड : अनाथ मुलांचे प्रश्न सोडविण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाचा पुढाकार • अनाथ मुलांच्या कागदपत्रांचा प्रश्न तातडीने मार्गी लावा• सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांच्या सूचना• राज्यातील ...

Read more

नागपूर | दूध उत्पादन वाढवायचे असेल, तर स्थानिक शेतकऱ्यांनी आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारावे– नितीन गडकरी

नागपूर : विदर्भात हरयाणा, पंजाब, गुजरात, राजस्थानातून गायी आणल्या जात आहेत. अशाने स्थानिक शेतकऱ्यांना फायदा होणार नाही. मदर डेअरीशी जुळलेल्या ३५ हजार शेतकऱ्यांचे प्रबोधन करावे. ...

Read more

विधान परिषद निवडणूक: भाजपच्या तिघांसोबत शिंदे गटानेही उमेदवार जाहीर केला

मुंबई : विधान परिषदेच्या पाच जागांसाठी 27 मार्च रोजी निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीसाठी भाजपने आपल्या तीन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली आहे. विधान परिषदेतील ...

Read more

“औरंगजेबाच्या कबरीला संरक्षण का द्यावे लागते?” – मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले स्पष्टीकरण

“रावणाची शक्ती कितीही मोठी असली, तरी ती अर्धमाची शक्ती आहे. अर्धमाच्या शक्तीला हरवण्याची ताकद माझ्यात आहे, असा विश्वास समाजातील शेवटच्या व्यक्तीपर्यंत निर्माण झाला पाहिजे. म्हणून ...

Read more

You cannot copy content of this page