51 दिवसाच्या आंदोलनाला यश; BARTI च्या ८६१ विद्यार्थ्यांना फेलोशीप मंजूर
गेल्या काही दिवसांपासून फेलोशिप मंजूर करण्याच्या मागणीसाठी विद्यार्थ्यांचे मुंबईच्या आझाद मैदानावर आंदोलन सुरु होते. त्याची दखल घेत मुख्यमंत्र्यांची आंदोलनकर्त्या विद्यार्थ्यांच्या शिष्टमंडळाची बुधवारी सह्याद्री अतिथी गृह ...
Read moreदेशात तयार झाले नवे आठ कोटी उद्योजक; मुद्रा योजनेवर पंतप्रधान मोदींचा दावा
नोकरी मागणारे नव्हे; तर नोकरी देणारे व्हा…’ या एकाच मंत्रामुळे देशात “मुद्रा योजना’ यशस्वी झाली असून विकसित भारताचे स्वप्न साकार करण्यासाठी आमचे सरकार तरुणांच्या प्रतिभा ...
Read moreदैनिक संध्या E-paper 14-04-2023
चोरट्यांनी टाकला घरावर डल्ला; पावणे दोन लाख रुपये लंपास
कपाटातील लॉकरमध्ये ठेवलेले पावणेदोन लाख रुपये किमतीचे सोन्या-चांदीचे दागिने अज्ञात चोरट्याने चोरून नेल्याची घटना राजरत्ननगर येथे घडली. फिर्यादी वीरेंद्र रामप्रकाश द्विवेदी (रा. राजरत्ननगर, सिडको, नाशिक) ...
Read moreकिरकोळ महागाईचा निर्देशांक पंधरा महिन्यांच्या नीचांकी स्तरावर
सरत्या मार्च महिन्यात किरकोळ महागाई निर्देशांक (सीपीआय) 5.66 टक्क्यांपर्यंत खाली आला असून महागाई दराचा हा मागील 15 महिन्यातील नीचांकी स्तर आहे. फेब्रुवारी महिन्यात हा निर्देशांक ...
Read moreशेतकऱ्यांना मिळणार प्रति हेक्टर १ लाख ते ५० हजार रुपयांची मदत
अवकाळी पावसामुळे शेती पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. केळी, द्राक्ष, आंबा, संत्रा या फळबागांना अवकाळी पावसाचा मोठा फटका बसला होता. तर हरभरा, गहू, ज्वारी भाजीपाला ...
Read moreसूर्य आग ओकतोय! चंद्रपुरात पारा तब्बल…
महाराष्ट्रातील चंद्रपूर जिल्ह्यात या उन्हाळ्यात पाऱ्याने 40 अंश सेल्सिअसची पातळी ओलांडली आहे. यामुळे ते राज्यातील सर्वात उष्ण ठिकाण ठरले आहे, अशी माहिती हवामान खात्यातील वरिष्ठ ...
Read more