उद्धव ठाकरे : निवडणुकीत जनता गद्दारांना गाडेल…
ज्यांनी शिवसेनेशी गद्दारी केली, अशा गद्दारांना कोकणी जनतेने यापूर्वीच गाडले आहे. हाच कोकणी जनतेचा संदेश घेऊन आपण ‘बांदा ते चांदा’ असा महाराष्ट्रभर प्रवास सुरू केला ...
Read moreजयंत पाटील : आरक्षणावरून मराठा-ओबीसींचा खेळण्यासारखा वापर…
मराठा आरक्षणाच्या बाबतीत सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सर्व समाजाला आरक्षणावरून खेळवले जात आहे. आपला खेळण्यासारखा वापर होतोय. त्यामुळे मराठा व ओबीसी या दोन्ही समाजात ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 05-02-2024
दैनिक संध्या E-PAPER 04-02-2024
चंद्रशेखर बावनकुळे : उल्हासनगर गोळीबार प्रकरणातील दोषींवर कारवाई होणार
उल्हासनगर हल्ला प्रकरणी राजकीय वातावरण तापले असतानाच आमदार गणपत गायकवाड यांची चूक निघाली तर सरकार योग्य ती कारवाई करणारच, असे स्पष्ट मत भारतीय जनता पार्टीचे ...
Read morePUNE : कोल्हेवाडी शीव रस्त्याच्या कामाला मंजुरी; परिसरातील नागरिकांत समाधान
गेल्या अनेक वर्षांपासून रखडलेल्या खडकवासला व किरकटवाडी गावच्या हद्दीवरील कोल्हेवाडी शीव रस्त्यासाठी महापालिकेने अखेर 1 कोटी 66 लाख रुपयांचा निधी मंजूर केला आहे. या रस्त्याच्या ...
Read moreउल्हासनगर गोळीबार प्रकरणी गृहमंत्री फडणवीसांकडून उच्च चौकशीचे आदेश, SIT देखील स्थापन
जमिनीच्या वादातून निर्माण झालेल्या तणावाच्या वातावरणादरम्यान हिललाईन पोलीस ठाण्यात गोळीबार झाला. कल्याण पूर्वचे भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यावर ...
Read moreभीती निर्माण करून राज्य करणे, हीच मोदी गॅरेंटी; विरोधकांचा हल्लाबोल
सुसंस्कृत महाराष्ट्राचा महायुतीने युपी, बिहार करून ठेवला आहे. सत्ताधारी आमदार पोलीस स्थानकात गोळीबार करत आहेत. सत्ताधारी आमदार पोलिसांवर हात उचलत आहेत. सत्तेचा माज, बंदूकीचा वापर, ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 03-02-2024
अजित पवार : साहित्यिकांचा कार्यक्रम साहित्यिकांबरोबरच झाला पाहिजे…
97 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन अमळनेर येथे होत आहे. आज या साहित्य संमेलनाचे उद्घाटन अनेक मान्यवरांच्या हस्ते झाले. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारही याठिकाणी ...
Read more