अठ्ठावीस वर्षापासून कळसकरांना प्रतीक्षा उद्यानाची?
पालिकेचे जनतेच्या जखमेवर मीठ चोळण्याचे काम,उद्यानच नसल्याने स्थानिकांचा कोंडला श्वास गेल्या अठ्ठावीस वर्षापूर्वी महापालिकेत समावेश करण्यात आलेल्या कळससारख्या मध्यमवर्गीय भागात पालिका उद्यान विभागाच्या निष्काळजीपणामुळे स्थानिकांना ...
Read moreडॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीदिनी’वाचन प्रेरणा दिन’ साजरा करण्याचे शासनाचे निर्देश
मुंबई, दि. १० :- वाचन संस्कृती वाढीस लागावी तसेच मराठी भाषेचा प्रचार, प्रसार, विकास, जतन आणि संवर्धन व्हावे, या उद्देशाने माजी राष्ट्रपती स्व. डॉ. ए.पी.जे. ...
Read moreबेकायदेशीर मटका जुगार चालवणाऱ्या इसमास एक वर्षासाठी नागपूर कारागृहात स्थानबद्ध
एम.पी.डी.ए. कायद्यातील दुरुस्तीनंतर पुणे शहरातील पहिली कारवाई लोणी काळभोर प्रतिनिधी – पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पुणे शहर पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीमध्ये कायदा व ...
Read moreबारामती तालुकास्तरीय मैदानी क्रीडा स्पर्धा संपन्न
२२ क्रीडा प्रकारात विविध गटातील सुमारे ५०० खेळाडूंचा सहभाग-तालुका क्रीडा अधिकारी महेश चावले बारामती, दि. १०: जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, जिल्हा क्रीडा परिषद व बारामती ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-10-10-2025
शिरूरमध्ये सहा प्रभागात नगराध्यक्ष पदाचे दावेदार : प्रभाग निहाय आरक्षण जाहीर : नगरसेवक संख्या २१ वरून २४ वर
शिरूर नगरपरिषदे च्या प्रभागनिहाय आरक्षणात नगरसेवकांची संख्या आता २१ वरून २४ वर झाली आहे. आरक्षण सोडतीनंतर आगामी निवडणूकीसाठी राजकीय हालचाली वाढण्याची शक्यता आहे.दि. ८ ऑक्टोबर ...
Read moreजिल्ह्यातील पंचायत समिती सभापती पदाकरिता आरक्षण जाहीर
जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा परिषद क्षेत्रातील १३ पंचायत समित्यांच्या सभापती पदांची आरक्षण सोडत बहुउद्देशीय सभागृह, ५ वा मजला, जिल्हाधिकारी कार्यालय येथे प्रक्रिया पूर्ण ...
Read moreअपघात टाळण्याच्यादृष्टीने अवजड वाहन चालविताना विशेष काळजी घ्या-उप प्रादेशिक परिवहन अधिकारी सुरेंद्र निकम
शहर व परिसरात अवजड वाहन चालविताना विशेष काळजी घेऊन अपघात होणार नाही, याकरिता टिप्पर किंवा बांधकाम साहित्य वाहतूक करतांना रस्ता सुरक्षा व वाहतूक नियमांचे पालन ...
Read moreनवी मुंबई विमानतळ, मेट्रो तीनच्या अंतिम टप्प्याचेप्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटननवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ भारताच्या विकासाचे नवे इंजिन
मुंबई, दि. 8 : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ हे केवळ विमानतळ नाही, तर महाराष्ट्र आणि भारताच्या आर्थिक विकासाचे नवे इंजिन ठरणार आहे. राज्याच्या सकल राष्ट्रीय ...
Read more