Latest feed

Featured

कोकणात संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारा – पणन मंत्री जयकुमार रावल

राज्यातील तसेच कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळावा, यासाठी कोकणामध्ये काजू परिषदेच्या माध्यमातून व्हिएतनामच्या धर्तीवर संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन ...

Read more

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक

– अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश पुणे, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या वाहन खरेदी-विक्री संदर्भातील ...

Read more

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा-पणन मंत्री जयकुमार रावल

गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.या बरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक ...

Read more

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया

मुंबई, दि. १७ :- सिंचन क्षेत्राचा विस्तार, शेती, उद्योग व घरगुती वापरासाठी दीर्घकालीन जल नियोजन, आणि पाण्याचा प्रत्येक थेंब सिंचनासाठी हेच नदीजोड प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट ...

Read more

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा सोरतापवाडी येथे जिल्हास्तरीय शुभारंभ

मुख्यमंत्री समृद्ध पंचायतराज अभियानाचा जिल्हास्तरीय शुभारंभ हवेली तालुक्यातील सोरतापवाडी ग्रामपंचायतीत आज उत्साहात संपन्न झाला. या अभियानाचे उद्घाटन पुणे विभागाचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार व जिल्हा परिषद ...

Read more

“स्वस्थ नारी – सशक्त परिवार” अभियानाचा पुणे जिल्ह्यात उत्साहात शुभारंभ

देशभरात सुरु झालेल्या “स्वस्थ नारी – सशक्त परिवार” या राष्ट्रीय अभियानाचे उद्घाटन आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मध्यप्रदेशातील दार येथे झाले. महिलांचे आरोग्यसेवा सुविधा ...

Read more

‘कॉफी विथ सीईओ’ उपक्रमांतर्गत उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान व संवाद

पुणे जिल्हा परिषदेच्या वतीने राबविण्यात आलेल्या ‘कॉफी विथ सीईओ’ या अभिनव उपक्रमांतर्गत जिल्ह्यातील उपक्रमशील शिक्षकांचा सन्मान करून त्यांच्याशी थेट संवाद साधण्यात आला. या विशेष कार्यक्रमास ...

Read more

ऑगस्ट, सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करणार

-कृषी मंत्री दत्तात्रय भरणे “ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टीनंतर काही जिल्ह्यातले पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे. उर्वरित क्षेत्रांच्या पंचनाम्याचे काम युद्धपातळीवर सुरू ...

Read more

You cannot copy content of this page