Latest feed

Featured

मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर खासदार-आमदार गप्प का? रांजणगाव गणपतीत लागलेल्या फलकाने चळवळीला नवे वळण

मराठा आरक्षणाचा प्रश्न अधिक चिघळत असताना, रांजणगाव गणपती येथे लागलेल्या फलकांनी राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे. रांजणगाव बसस्थानक परिसर व महागणपती मंदिराजवळ लावलेल्या फलकांमध्ये ...

Read more

राजगुरुनगर येथे गणेशोत्सवाच्या उत्साहात समाजकार्यासह सेवाभावी उपक्रमांची परंपरा

राजगुरुनगर येथील लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर,नवयुग तरुण मंडळ आणि अंबरे हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमानेभव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात तब्बल १५७ रक्तदात्यांनी रक्तदान ...

Read more

निरा येथे लक्ष्मण हाके यांच्या विरोधात घोषणाबाजी

मराठा तरुणांनी केली वसनाबाजीपोलिसांनी तरुणांना घेतले ताब्यात पुण्याच्या पुरंदर तालुक्यातील निरा येथे ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या विरोधात जोरदार घोषणा बाजी करण्यात आली.लक्ष्मण हाके हे ...

Read more

अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना न्याय देण्याकरिता आयोग कटिबद्ध- उपाध्यक्ष ॲड. धर्मपाल मेश्राम

महाराष्ट्र राज्य अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती आयोगाच्या माध्यमातून राज्यातील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती प्रवर्गातील नागरिकांना सामाजिक, आर्थिक आणि शैक्षणिक न्यायाची प्रतिबद्धता दाखविण्यासोबतच ती ...

Read more

परिषद पुणे व पंचायत समिती इंदापूर यांच्या वतीने ‘सायकल बँक’ लोकार्पण सोहळा

▪️ कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या शुभहस्ते १११ विद्यार्थिनींना मोफत सायकल वितरण ग्रामीण भागातील शाळांमध्ये जाण्यासाठी अनेक विद्यार्थिनींना दररोज लांबचा प्रवास करावा लागतो. या ...

Read more

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखड्यास २८८.१७ कोटी रुपयांची मंजुरी

श्री क्षेत्र भीमाशंकर विकास आराखडा (कुंभमेळा २०२७ गर्दी व्यवस्थापन आणि इतर सोयीसुविधा) या विकास आराखड्यास उपमुख्यमंत्री तथा पालकमंत्री अजित पवार यांच्या माध्यमातून राज्य शासनाने २८८.१७ ...

Read more

सावधान पुढे धोका (खड्डा) आहे

अवसरी पारगाव रस्त्यावर ठेकेदाराचा निष्काळजीपणा अवसरी खुर्द तालुका आंबेगाव ते पारगाव रस्त्यावर सध्या रस्ता दुरुस्ती व रस्ता रुंदीकरणाचे काम सुरू असून काही ठिकाणी मोरी टाकण्याचे ...

Read more

शिवरायांचे दुर्गवैभव – आता जागतिक ठेवा!

छत्रपती शिवाजी महाराजांनी बारा मावळ मध्ये उभारलेले गड-किल्ले हे महाराष्ट्राच्या आत्म्याचे रूप आहेत. आता हे गड फक्त आपलेच नाहीत, तर संपूर्ण जगाचे झाले आहेत. युनेस्कोने ...

Read more

You cannot copy content of this page