Latest feed

Featured

रान जनावरांच्या हल्ल्यात वळती येथे दोन शेतकरी जखमी

हवेली तालुक्यातील वळती येथे (ता. 19) दुपारी चार वाजता वळती येथील शेतकरी मच्छिंद्र शिवराम कुंजीर ,शंकर सुभान कुंजीर हे हे डोंगराच्या कडेला गाय म्हैस व ...

Read more

शरिराला आवश्यक चांगल्या जीवनसत्त्वासाठी मुलांनी नाचणीचे पदार्थ खावेत

ना. चंद्रकांतदादा पाटील यांचा विद्यार्थ्यांना कानमंत्र सेवा पंधरवड्याअंतर्गत शालेय विद्यार्थ्यांना नाचणी बिस्किट वाटप उपक्रमाचा शुभारंभ मुलांना लहान वयात चांगली जीवनसत्त्व मिळणं आवश्यक असून, देशाचे पंतप्रधान ...

Read more

राज्यातील गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी राज्यस्तरीय शिक्षण परिषदेचे पुण्यात भव्य उद्घाटन

शालेय उपक्रमात सर्वोत्तम काम असलेल्या जिल्ह्यांना मिळणार ५, ३ व २ कोटींची पारितोषिके– शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांची घोषणा पुणे, दि. १९ (जिमाका वृत्तसेवा) ...

Read more

भीषण स्फोटात एक कामगार ठार,चार जण गंभीर जखमी.

पालघर.काल दिनांक १८सप्टेंबरला पालघर मनोर रोडवरील प्लॉट नंबर२१,सर्व्हे नंबर ५३, लिंबानी सॉल्ट इंडस्ट्रीज ह्या कंपनीत संध्याकाळी साडेपाच च्या सुमारास उत्पादन सुरू असताना भीषण स्फोट होऊन ...

Read more

कोकणात संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारा – पणन मंत्री जयकुमार रावल

राज्यातील तसेच कोकणातील काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर आर्थिक लाभ मिळावा, यासाठी कोकणामध्ये काजू परिषदेच्या माध्यमातून व्हिएतनामच्या धर्तीवर संपूर्ण स्वयंचलित काजू प्रक्रिया प्रकल्प उभारण्यासाठी नियोजन ...

Read more

जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी पोलीस ठाण्याला माहिती देणे बंधनकारक

– अपर जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश पुणे, दि. १८ (जिमाका वृत्तसेवा) – पुणे जिल्ह्यात ग्रामीण भागामध्ये जुनी वाहने खरेदी-विक्री करणाऱ्या व्यावसायिकांनी त्यांच्याकडून होणाऱ्या वाहन खरेदी-विक्री संदर्भातील ...

Read more

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत जागतिक पातळीवरील प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करा-पणन मंत्री जयकुमार रावल

गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्था (NIPHT) प्रशिक्षण देण्याचे काम करत आहे.या बरोबर परदेशी विद्यापीठांशी सामंजस्य करार करुन देशातील तसेच परदेशातील प्रशिक्षणार्थींना जागतिक ...

Read more

जलसमृद्ध महाराष्ट्र घडविण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करुया

मुंबई, दि. १७ :- सिंचन क्षेत्राचा विस्तार, शेती, उद्योग व घरगुती वापरासाठी दीर्घकालीन जल नियोजन, आणि पाण्याचा प्रत्येक थेंब सिंचनासाठी हेच नदीजोड प्रकल्पांचे मुख्य उद्दिष्ट ...

Read more

You cannot copy content of this page