महाराष्ट्रातील सहा मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित
विविध क्षेत्रांमध्ये अतुलनीय काम करणा-या 68 मान्यवरांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या ‘पद्म पुरस्कारां’ ने सन्मानित करण्यात आले. यात महाराष्ट्रातील सहा मान्यवरांचा समावेश आहे.राष्ट्रपती ...
Read moreमहावितरणला पावसाचा तडाखा; ९२४ खांब जमीनदोस्तसर्व वीज उपकेंद्रांचा वीजपुरवठा पूर्ववत
बारामती- मागील आठवड्यात विशेषत: २५ व २६ मे रोजी महावितरणच्या बारामती मंडलातील ६ उपकेंद्रांना व त्यांतर्गत १० उच्चदाब वाहिन्यांना मान्सून पूर्व पावसाचा सर्वाधिक फटका बसला. लघुदाबाचे ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-28-05-2025
धामणीत सप्तशिवलिंगावर हरिद्रागंध उटी व १०१ डझन आंबा फळाची आरास !
मंचर धामणी (तालुका आंबेगांव) येथील श्री कुलस्वामी म्हाळसाकांत खंडोबा देवस्थान मंदिरात हरिद्रागंध उटीने व १०१ डझन आंबा फळाने सजविलेले स्वयंभू सप्तशिवलिंग आणि पंचधातूच्या मुखवट्यावर करण्यात ...
Read moreमुंबई-पुणे एक्सप्रेसवेवर भीषण अपघात! 2 महिलांचा मृत्यू, 5 जखमी
खालापूर – मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर आज, शनिवार (दि. २४ मे) रोजी दुपारी चारच्या सुमारास भीषण अपघात झाला असून यात दोन महिलांचा मृत्यू झाला आहे. तर, ...
Read moreभिगवण जवळील डिकसळ येथील विशाल इंटरप्राईजेस कंपनीला आग,जवळपास 50 ते 60 लाखाचा माल जळून खाक
अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्याचा फटका, अवकाळी पाऊस व वादळी वाऱ्यामुळे भिगवण जवळील डिकसळ येथे विशाल इंटरप्राईजेस या अंड्याची साठवणूक करण्यासाठी बनवण्यात येत असलेल्या पेपर ...
Read moreमहाभ्रष्ट भाजपा महायुतीने पहिल्याच पावसात मुंबई डुबवली, नालेसफाईचे कोट्यवधी रुपये कोणाच्या खिशात गेले?: हर्षवर्धन सपकाळ
पहिल्याच मोठ्या पावसात मुंबईच्या रस्त्यावर राज्य सरकार आणि महानगरपालिकेतील प्रशासन राजच्या भ्रष्टाचाराची गटारगंगा वाहिल्याचे चित्र दिसले. रस्ते, रेल्वे ट्रॅक सगळीकडे पाणीच पाणी साचले होते. चाकरमानी ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-27-05-2025
पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका जाहीर – निवडणूक आयोगाचा निर्णय
मुंबई, दि. २५ : भारत निवडणूक आयोगाने गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल येथील पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये पोटनिवडणुका घेण्याचा निर्णय घेतला आहे. या मतदारसंघांमध्ये आमदारांच्या मृत्यू किंवा राजीनाम्यामुळे ...
Read moreअतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाच्यावतीने युद्धपातळीवर बचावकार्य सुरु
बचाव पथकाच्यावतीने ८ नागरिकांची सुखरूप सुटका बारामती, दि.२५: तालुक्यातील होत असलेल्या अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर काटेवाडी परिसरात ७ आणि बारामती शहरातील १ असे एकूण ८ नागरिकांची बचाव ...
Read more