राजेंद्र हगवणे आणि सुशील हगवणेला अखेर अटक सात दिवसांपासून फरार
Vaishnavi Hagawane Death Case Updates : पुणे : वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणात महत्त्वाची घडामोड घडली असून सात दिवसांपासून फरार असलेले सासरे राजेंद्र हगवणे आणि दिर ...
Read moreकचऱ्याचा प्रलंबित प्रश्न कायमचा मार्गी लावू खेडचे आमदार बाबाजी काळे यांचे आश्वासन
चाकण नगरपरिषद हद्दीतील कचरा खराबवाडी गाव व बिरदवडी परिसरात गेल्या २५ वर्षापासून बेकायदेशीरपणे आणि अनधिकृतरित्या कुठलीही प्रक्रिया व विलगीकरण प्रकिया न राबवता खाजगी जागेत टाकत ...
Read moreतूर खरेदीला केंद्र शासनाकडून 28 मे पर्यंत मुदतवाढ- पणन मंत्री जयकुमार रावल
राज्यातील तूर उत्पादक शेतकरी व लोकप्रतिनिधी यांची मागणी लक्षात घेता पीपीएस अंतर्गत नाफेड आणि एनसीसीएफ यांच्या माध्यमातून सुरू असलेल्या तूर खरेदीस आता केंद्रीय कृषी आणि ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-23-05-2025
वैष्णवीचं बाळ अखेर कस्पटेंच्या घरी; 9 महिन्यांचं बाळ आजी-आजोबांच्या ताब्यात
पुणे/पिंपरी (दैनिक संध्या) : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राज्य कार्यकारिणी सदस्य राजेंद्र हगवणे यांच्या सुनेने गळफास घेऊन आपले जीवन संपवले. त्यांच्या मृत्यूप्रकरणानंतर संपूर्ण राज्यात ...
Read moreउपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते विविध शासकीय संस्थांकरिता पाण्याच्या टाक्यांचे वितरण
बारामती, दि.२२: राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते तालुक्यातील विविध शासकीय संस्थेकरिता उद्योजकांच्यावतीने देण्यात आलेल्या पिण्याचे पाणी साठवणुकीकरिता १ हजार लिटर क्षमतेच्या ...
Read moreज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन
जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले. आंतर विद्यापीठ खगोलशास्त्र आणि ...
Read moreदैनिक-संध्या-e-paper-22-05-2025
ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून अंत्यदर्शन
पुणे, दि. २१: जागतिक ख्यातीचे खगोलशास्त्रज्ञ डॉ. जयंत नारळीकर यांच्या पार्थिवाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अंत्यदर्शन घेऊन पुष्प चक्र अर्पण केले. ...
Read moreकांद्याच्या बराखीवर वीज पडून बराखीतील कांदा जाळून शेतकऱ्याचे लाखो रुपयांचे नुकसान…
गेली आठ दिवस अवकाळी पावसाने थैमान घातले असे आज आंबेगाव तालुक्यातील महाळुंगे पडवळ मंगळवार दिनांक १९ रोजी सायंकाळी सहा, सव्वा सहाच्या दरम्यान विजांच्या कडकडाटासह झालेल्या ...
Read more