सुप्रिया सुळे : घरे फोडा, पक्ष फोडा, ५० खोके ओके हाच प्रमुख उद्योग…
पोर्शे अपघात प्रकरणात सरकारच्या वेगवेगळ्या खात्याकडून दररोज वेगवेगळे खुलासे करण्यात येत आहेत. गृहमंत्री असलेले देवेंद्र फडणवीस पुण्यात येऊन गेले, त्यांनी कोणालाही सोडणार नाही असे सांगितले. ...
Read moreआ. रवींद्र धंगेकर : हिंजवडीतील 37 कंपन्या वाहतूक कोंडीमुळे गेल्या…
पुण्यातील वाहतूक कोंडीला कंटाळून हिंजवडी आयटी पार्कमधून 37 कंपन्या पुण्याबाहेर आणि राज्याबाहेर गेल्या आहेत. त्यामुळे पोलिस आणि महापालिकेने वाहतूक कोंडीवर युद्धपातळीवर उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 01-06-2024
सुप्रिया सुळे : कंपन्या राज्याबाहेर जाणं हे ट्रिपल इंजिन सरकारचं अपयश…
हिंजवडीमधील ३७ आयटी कंपन्याच्या स्थलांतराला राज्यातील ट्रिपल इंजिन सरकार जबाबदार आहे. हे सरकार केवळ घरं फोडा, इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडी यात व्यस्त आहे असा ...
Read moreनाना पटोले : “३०० च्या वर जागा इंडिया आघाडी जिंकेल”…
देशात लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू आहे. उद्या १ जून रोजी शेवटच्या टप्प्यासाठी मतदान होणार असून ४ जून रोजी निकाल समोर येणार आहे, या निकालावरुन आता ...
Read moreहसन मुश्रीफ : दोषींना जन्माची अद्दल घडविणार…
पुण्याच्या ससून हॉस्पिटलचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. अजय तावरे यांच्या कार्यपद्धतीबद्दल काही आक्षेप घेत, तर त्याचवेळी ते आपल्या निदर्शनास का आणले नाहीत? हॉस्पिटलचे डीन यांनी ते ...
Read moreआगामी काळात पुन्हा तुम्हाला शेतीच करायची आहे; नाना पटोलेंचा मुख्यमंत्री शिंदेंना टोला…
दैनिक संध्या E-PAPER 31-05-2024
पृथ्वीराज चव्हाण : “PM मोदींनी महात्मा गांधींबाबत केलेले विधान म्हणजे देशाचे दुर्दैव”
लोकसभा निवडणुकीच्या अखेरच्या सातव्या टप्प्यातील मतदान ०१ जून रोजी होणार आहे. तर, ०४ जून रोजी मतमोजणी आहे. शेवटच्या टप्प्यातील प्रचाराला चांगलाचा वेग आल्याचे पाहायला मिळत ...
Read moreआशिष शेलार : “मनुस्मृतीच्या पोस्टरवर आंबेडकरांचा फोटो लावण्याचा अर्थ काय? आव्हाडांवर कारवाई करा”….
गेल्या काही दिवसापासून शालेय अभ्यासक्रमात मनुस्मृतीचा समावेश होत असल्याचा मुद्दा चर्चेत आहे. यावर ‘राष्ट्रवादी शरदचंद्र पवार’ पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी निषेध करत महाड येथे ...
Read more