नाना पटोले : महायुती सरकारचे विकासाचे दावे खोटे…

Photo of author

By Sandhya

नाना पटोले

 महायुती सरकारने पत्रकार परिषदेत केलेले विकासाचे सर्व दावे खोटे व बनावटी आहेत. काँग्रेस सरकारच्या काळात महाराष्ट्र सर्वच आघाड्यांवर नंबर एकवर होता, पण महायुतीच्या काळात अधोगती झाली आहे. गुजरातच्या हस्तकांनी पुरती वाट लावली आहे, अशी टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की, २०१९ ला महाविकास आघाडी सरकार आल्यानंतर कोरोनाचा सामना करावा लागला, त्या संकटातही मविआ सरकारने केलेल्या कामाची दखल साऱ्या जगाने घेतली. महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता महायुतीला पुन्हा सत्ता देणार नाही.  

Leave a Comment

You cannot copy content of this page