जयंत पाटील : सत्ताधार्यांमुळेच पुणे ‘ड्रग्ज-पब्ज’चे माहेरघर….
‘विद्येचे माहेरघर’ अशी ओळख असलेल्या पुण्याची नवी ओळख ‘ड्रग्ज व पब्जचे माहेरघर’ अशी होत असून, यामागे सध्याच्या सत्ताधाऱ्यांचा नाकर्तेपणा जबाबदार आहे, असा आराेप शरद पवार ...
Read moreसंजय राऊत : “नोव्हेंबरनंतर राज्यात आपलाच मुख्यमंत्री, मग सगळे प्रश्न सुटतील”…
लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. तत्पूर्वी, विधान परिषदेच्या निवडणुकांसाठीचा प्रचार शिगेला पोहोचत आहे. नाशिक शिक्षक मतदारसंघात महायुतीकडून किशोर दराडे उमेदवार असून, ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 24-06-2024
दैनिक संध्या E-PAPER 23-06-2024
नाना पटोले : भाजपकडून मराठा आणि ओबीसी समाजाची फसवणूक…
नाशिकमध्ये दलित समाजाविरोधात पत्रके वाटण्यात आली असून चातुर्वर्ण्य व्यवस्था आणण्याचा हा प्रयत्न दिसत आहे. छत्रपती शिवाजी महाराज, शाहू, फुले, आंबेडकरांच्या पुरोगामी महाराष्ट्रात सामाजिक द्वेष पसरवणारे ...
Read more40 लाख शेतकऱ्यांची कर्जमाफी, काँग्रेसने तेलंगणामध्ये पुरा केला वादा; प्रियंका गांधींनी ट्विट करून दिली माहिती….
तेलंगणाचे मुख्यमंत्री ए रेवंत रेड्डी यांनी शुक्रवारी राज्यातील शेतकऱ्यांना दोन लाख रुपयांची कर्जमाफी जाहीर केली. “मंत्रिमंडळाने 2 लाख रुपयांपर्यंतचे शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्याचा निर्णय घेतला ...
Read moreउपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : पोलीस दलात होणार कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर…
पोलीस दलाची कार्यक्षमता वाहतूक व्यवस्थापनातही मदत आणि परिणामकारकता वाढविण्यासाठी राज्य सरकारने कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करण्याचा निर्णय घेतला आहे. कायदा व सुव्यवस्था राखणे तसेच गुन्हा झाल्यास ...
Read moreजयंत पाटील : सामाजिक समतोल राखण्याची जबाबदारी सरकारची…
मराठा आणि ओबीसी समाज आंदोलनाचा प्रश्न सरकारने समन्वयाने योग्य पद्धतीने हाताळणे गरजेचे आहे. दोन समाजामध्ये वाद होणार नाही, सामाजिक समतोल बिघडणार नाही, याची काळजी घेण्याची ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 22-06-2024
मनोज जरांगे : मराठ्यांना डुबवलं तर तुम्हालाही डुबवणार…
ओबीसी नेत्यांच्या दबावाला बळी पडून मराठ्यांवर अन्याय करू नका, मराठ्यांना डुबवलं तर तुम्हालाही डुबवणार, असा गर्भित इशारा देत १३ जुलैपर्यंत वाट बघणार, मग पुढची भूमिका ...
Read more