महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे निधन…
बाळासाहेबांचा कट्टर शिवसैनिक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी यांचे मुंबईतील हिंदुजा रुग्णालयात हृदयविकाराच्या धक्क्याने आज पहाटे तीनच्या सुमारास निधन झाले. ते ८६ वर्षाचे होते. ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 23-02-2024
पुरंदर उपसाच्या पाण्याचे नियोजन करा : आ. संजय जगताप ; पुरंदरमध्ये पिण्याचे पाणी, चारा प्रश्न गंभीर….
पुरंदर तालुक्यात यंदा अत्यल्प पर्जन्यमान झाल्याने सध्या बहुतांश गावांत नागरीकांच्या पिण्याच्या तसेच जनावरांच्या चारा पाण्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. १५ दिवस पुरेल एवढाच चारा शिल्लक ...
Read moreश्रीकांत शिंदे : मलंगगडावर आक्षेपार्ह घोषणा करणाऱ्यांवर कारवाई करणार
श्री मलंगगडावर समाधी मंदिराच्या बाहेर आक्षेपार्ह घोषणा देण एका गटाला महागात पडणार आहे. याबाबत हिंदू संघटना आक्रमक झाल्या असून पोलिसांवर देखील हिंदू संघटनांनी नाराजी व्यक्त ...
Read moreनाना पटोले : मोदी सरकारला शेतकरीच सत्तेवरून खाली खेचणार…
उपमुख्यमंत्री अजित पवारांकडून मुळशी धरणाची उंची वाढविण्याचे आदेश
दैनिक संध्या E-PAPER 22-02-2024
चंद्रकांत पाटील : राजकारण इच्छेवर चालत नाही, अमरावती लोकसभेचा निर्णय पक्षश्रेष्ठी घेतील
राजकारण हे इच्छेवर चालत नसून परिस्थितीवर चालते. त्यामुळे परिस्थिती पाहून अमरावती लोकसभेच्या जागेसंदर्भात पक्ष श्रेष्ठी निर्णय घेतील अशी माहिती पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी ( ...
Read moreछगन भुजबळ : स्वतंत्र आरक्षण दिले, आता ओबीसीतून वाटा कशाला हवा?
मराठासारख्या एका जातीलाच 10 टक्के स्वतंत्र आरक्षण दिल्यानंतर मनोज जरांगे-पाटील ओबीसीतून आरक्षण देण्याची मागणी करीत असतील तर त्याला आमचा विरोध राहील, असे ओबीसी नेते व ...
Read more“अंगात नाही बळ आणि चिमटे काढून पळ…” आशिष शेलारांनी खोचक टीका…
आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्यातील राजकीय उलटफेर होताना दिसून येत आहे. सत्ताधारी आणि विरोधक एकमेकांवर टीका करताना दिसतायत. त्यातच ठाकरे गटाचे नेते तथा ...
Read more