Latest feed

Featured

उद्धव ठाकरे : मोदी गॅरंटी म्हणता म्हणता ठाकरे गॅरंटीच्या उद्घाटनाची वेळ

 उद्धव ठाकरे सद्या अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर असून त्यांची अहमदनगर शहरात नुकतीच एक सभा पार पडली.. त्यावेळी ते बोलत होते.  ‘मोदी गॅरंटी म्हणता म्हणता उद्धव ठाकरे ...

Read more

अजित पवार : मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न अधिवेशनापूर्वी मार्गी लावू

विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनापूर्वी मंगळवेढा उपसा सिंचन योजनेचा प्रश्न मार्गी लावणार असल्याचे आश्वासन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी 24 गावच्या सरपंचाच्या शिष्टमंडळाशी बोलताना दिले. मंगळवेढा उपसा सिंचन ...

Read more

BIG NEWS : मनोज जरांगेंची तब्येत खालावली; नाकातून रक्त; उपचार नाकारले

मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी आंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे यांची प्रकृती खालावली आहे. त्यानी १० फेब्रुवारीपासून पाण्याचा घोटही घेतलेला नसून, उपचार घेण्याससुद्धा ...

Read more

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशामुळे महायुतीची ताकद वाढणार…

देशाचे पंतप्रधान मोदी यांनी विकसित भारताचे स्वप्न पाहिले आहे. मोदींचा देशाला पुढे नेण्याचा प्रयत्न आहे. त्यामध्ये आपलाही वाटा असावा, योगदान असावे, असे प्रत्येक नेत्याला वाटत ...

Read more

दुष्काळाच्या उपाययोजनांबाबत शासन उदासीन…. ; १९ फेब्रुवारीला पुरंदर महाविकास आघाडीतर्फे जनआंदोलन

राज्य सरकारने पुरंदर तालुका अतितीव्र दुष्काळी म्हणून जाहीर केला असला तरी पिण्याच्या पाण्याचे चार टँकर देण्यापलिकडे शासनाने मदत केली नाही. वास्तविक पुरंदर तालुक्यात सध्या पिण्याच्या ...

Read more

संजय राऊत : ‘भ्रष्टाचाराचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’…

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अशोक चव्हाण यांनी पक्षाला सोडचिट्ठी दिल्याने राज्यात मोठा राजकीय गोधळ निर्माण झालाय. त्यातच मविआच्या नेत्यांनी भाजप आणि अशोक चव्हाण यांच्यावर टीका करण्यास ...

Read more

गिरीश महाजन : एकनाथ खडसेंची भाजपमध्ये जाण्याची तयारी सुरू…

शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या फुटीनंतर राजकीय वर्तुळात सातत्याने मोठ्या घडामोडी घडत आहेत. अनेक बडे नेते भाजपमध्ये किंवा सहकारी पक्षांमध्ये प्रवेश करत असल्याचे दिसत आहे. यातच काल ...

Read more

पंकजा मुंडे : ‘तीन पक्षांच्या सरकारमुळे मला मतदार संघच उरला नाही…’

राज्यात तीन पक्षांची आघाडी तयार झाल्याने मला आता कोणताही मतदार संघच उरलेला नाही अशी खंत भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांनी व्यक्त केली आहे. कोणतीही ...

Read more

You cannot copy content of this page