Latest feed

Featured

बाळासाहेब थोरात : “भ्रष्ट मार्गाने आलेले खोके सरकार घालवून राज्यात मविआचा मुख्यमंत्री होणार”

विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस पक्षाची एक आढावा बैठक झाली. या बैठकीला काँग्रेसचे महाराष्ट्र प्रभारी रमेश चेन्नीथला यांच्यासह प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब ...

Read more

विजय वडेट्टीवार : 18 हजार कोटींची गुंतवणूक होणारा आणखी एक उद्योग गुजरातकडे…

राज्यातील अनेक उद्योग गुजरातकडे गेल्याचा आरोप विरोधकांकडून करण्यात आला आहे. यातच आता आणखी एक प्रकल्प गुजरातला गेल्याचा आरोप विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. नागपूरमध्ये सोलर ...

Read more

राजू शेट्टी : तिसरी आघाडी सत्ताधार्‍यांवर अंकुश ठेवण्यासाठीच…

राज्यातील सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी चळवळीची पार्श्वभूमी असलेले छोटे-छोटे पक्ष एकत्रित येऊन विधानसभा निवडणुकीत तिसरी आघाडी उभी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. सत्तेवर येण्यासाठी नाही तर सत्ताधार्‍यांवर ...

Read more

राज ठाकरे : “एक देश एक निवडणूक हे सर्व ठीक आहे पण…”

बुधवारी सरकारने एक मोठा निर्णय घेताना भारतात एक देश एक निवडणूक या प्रस्तावाला मंजुरी दिली. बुधवारी झालेल्या बैठकीत मोदींच्या मंत्रिमंडळाने देशात एकाचवेळी निवडणुका घेण्याच्या प्रस्तावाला ...

Read more

संजय राऊत : “राहुल गांधींच्या जीवाला धोका, रणनीती आखली जाते, केंद्रीय गृहमंत्री…”

विरोधकांना संपवण्याची भाषा आपल्या देशात होत आहे. काहीजण राहुल गांधींची अवस्था त्यांचे वडील आणि आजी यांच्यासारखी होईल असे म्हणत असतील आणि केंद्रीय गृहमंत्री यावर शांत ...

Read more

१९०० कोटींच्या रस्त्यासाठी ८००० कोटींची वसुली का? नितीन गडकरी सांगितलं कारण…

देशामध्ये टोलवसुली मोठ्याप्रमाणात होत असल्याच्या तक्रारी वारंवार समोर येतात. यावरून विरोधी पक्ष देखील मोदी सरकारवर वारंवार टीका करताना दिसतात. अशातच या मुद्द्यावर केंद्रीय रस्ते आणि ...

Read more

रामदास आठवले : “बाहेर जाऊन देशाबाबत असे बोलणे शोभत नाहीत, राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करावा”

राहुल गांधी आरक्षण संपवण्याची भाषा करत असतील, तर काँग्रेस पक्ष संपुष्टात येईल. भाजपा सत्ते आल्यास आरक्षण संपवतील, संविधान बदलतील, लोकशाही धोक्यात आहे, अशी विधाने काँग्रेस ...

Read more

गिरीश महाजन : “भाजपाचा CM होणार असेल तर देवेंद्र फडणवीस हेच आमच्या मनातील मुख्यमंत्री”

महायुतीतील मित्रपक्षांशी समन्वय राखण्याची जबाबदारी भाजपने ग्रामविकासमंत्री गिरीश महाजन यांच्याकडे दिली आहे. महायुतीमध्ये भाजप १५५ ते १६० जागा लढण्याची शक्यता आहे. त्यातील १२५ जागा जिंकण्याचे ...

Read more

You cannot copy content of this page