उपमुख्यमंत्री फडणवीस : रायगड होणार राज्याचे आर्थिक इंजिन…
देशात ज्याप्रमाणे मुंबई ही आर्थिक इंजिन आहे त्या प्रमाणे पुढील काही वर्षात रायगड जिल्हा महाराष्ट्रासाठी आर्थिक इंजिन म्हणून उदयास येणार असून जिल्हा हा उद्योगांचे मॅग्नेट ...
Read moreचंद्रशेखर बावनकुळे : ’10 दिवसात महायुतीतील जागावाटपाचा तिढा सुटणार’…
काही महिन्यांपूर्वी पार पडलेल्या लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीला मोठा फटका बसला होता. या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला होता. तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यात ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 02-09-2024
दैनिक संध्या E-PAPER 01-09-2024
विजय वडेट्टीवार : “मुख्यमंत्र्यांचा ‘लाडका मंत्री’ असतो तेव्हा काय होऊ शकतं? बघा…”
विधानसभेची निवडणूक जवळ आल्यामुळे महायुती सरकारने सध्या अनेक निर्यणाचा धडाका लावला आहे. यातच निवडणुकीच्या आधी सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरु आहेत. अशातच गेल्या काही दिवसांपासून ...
Read moreउदयनराजे भोसले : राजकोट पुतळा दुर्घटनेचे राजकीय भांडवल करू नये…
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमधील राजकोट किल्ल्यावरील पुतळा दुर्घटना निश्चितच दुर्देवी आणि अचानक घडलेली (अॅक्सीडेंटल) आहे. देशातील सर्व जाती-धर्मातील नागरिकांना याचे दु:ख आहे. पुतळा उभारणीतील कच्चा दुवे ...
Read moreसंजय राऊत : ‘महाराष्ट्राबद्दल प्रेम, आत्मीयता नाही, कालची माफी राजकीय’…
सिंधुदुर्गमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळल्याची घटना घडल्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उसळली होती. या घटनेचा शिवप्रेमींसह महाविकास आघाडीच्या नेत्यांनीही कडाडून निषेध केला होता. अशातच ...
Read moreप्रकाश आंबेडकर : छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला की पाडला?
सिंधुदुर्ग येथील राजकोट किल्ल्यावरील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा २६ ऑगस्ट रोजी कोसळल्याची घटना घडली. या घटनेवरून राजकीय वातावरण तापले आहे. अशातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासंदर्भात ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 31-08-2024
देवेंद्र फडणवीस : वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील…
वाढवण बंदरामुळे पुढील ५० वर्ष महाराष्ट्र नंबर वन राहील. हे केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यामुळे होणार आहे. १९८० च्या दशकात वाढवण बंदर करण्याचे स्वप्न पाहिले ...
Read more