Latest feed

Featured

अंबादास दानवे : महाराष्ट्रात डबल ढोलकीचा कावा चालणार नाही…

घराणेशाहीवरून उद्धव ठाकरे व शरद पवार यांच्यावर टीका करणारे केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांचा ठाकरे गटाचे नेते व विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी ...

Read more

सुनील तटकरे : कोणत्याही परिस्थितीत लोकसभेच्या ‘या’ दोन जागा आम्ही सोडणार नाही

सातारा व माढा मतदारसंघांवर राष्ट्रवादीचाच हक्क असून, हे दोन्ही मतदारसंघ आपल्यालाच मिळावेत, अशी आग्रही मागणी या दोन्ही मतदारसंघांतील अजित पवार गटाच्या पदाधिकाऱ्यांनी मुंबईतील बैठकीत केली. ...

Read more

प्रकाश आंबेडकर : “नरेंद्र मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर देश २०२६ ला कर्जात बुडेल, कारण…”

भाजपाकडून सध्या ४०० पारच्या गर्जना दिल्या जात आहेत. मात्र त्यांना ४०० पार करायचं की नाही? हे मतदारांनी ठरवायचं आहे. त्यांच्याकडून मोठमोठ्या वल्गना केल्या जातील, आश्वासनं ...

Read more

विजय वडेट्टीवार : मुंबईतील सदनिका घोटाळ्यात मुख्यमंत्र्यांचा वरदहस्त आहे का?

मुंबई महानगर पालिकेतील सनदी अधिकारी ठाण मांडून बसले आहेत. निवडणूक आयोगाने सांगून देखील या अधिकाऱ्यांच्या बदल्या का होत नाहीत. मुख्यमंत्र्यांवर या अधिकाऱ्यांनी दबाव आणला आहे ...

Read more

देवेंद्र फडणवीस : मोंदीनी धन्नाशेठकडून काळा पैसा काढून गरिबांचा विकास केला…

कॉंग्रेस पक्षाने गरीबी हटावच नारा दिला मात्र सत्तर वर्षात गरीबी हटविलीच नाही. परंतु नरेंद्र मोदी यांनी सत्तेवर येताच दहा वर्षात धन्नाशेठकडील काळा पैसा काढून गरिबांचा ...

Read more

अमित शहा : बीजेपीला मतदान म्हणजे मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान…

२०२४ च्या निवडणुकीसाठी आम्ही आपल्यासमोर जरी आलो असलो, तरी ही निवडणूक भारताच्या भविष्यासाठी आहे. या निवडणुकीत मतदान करताना युवकांनी २०४५ चा भारत आपल्या डोळ्यासमोर ठेवून ...

Read more

शरद पवार : देशातील मनमानी कारभाराविरोधात कार्यकर्त्यांनी एकत्र होऊन संघर्ष करण्याची वेळ…

देशात आज हुकूमशाही पद्धतीचा कारभार केला जात आहे. पूर्वी नेते पक्ष सोडून जात होते. पण आता मनमानी पद्धतीने लोकशाही तुडवत एकाचा पक्ष दुसऱ्याला दिला जात ...

Read more

तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार असल्याची मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा 

छत्रपती शिवाजी महाराज यांच्‍या सैन्‍यातील सुभेदार  तानाजी मालुसरे यांच्या स्मारकासाठी राज्य सरकारने पुढाकार घेतला आहे.मौजे उमरठ (जि. रायगड) येथील स्मारकासाठी दहा कोटी रुपयांचा निधी देण्यात ...

Read more

You cannot copy content of this page