चिंताजनक स्थिती..! राज्यात केवळ 76.18 टक्के पाणीसाठा
‘अल निनो’च्या प्रभावामुळे राज्यात पावसाने पाठ फिरविली. काही भागांत पाऊस पडला मात्र यथातथाच. याचा परिणाम राज्यात असलेल्या धरणांच्या पाणीसाठ्यावर झाला आहे. सरासरीपेक्षा कमी पाऊस पडल्यामुळे ...
Read moreगिरीश महाजन : जयंत पाटलांनी पक्ष सांभाळावा, खडसेंचे डोके फिरलयं तर राऊतांना…
गिरीश महाजन यांनी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत बावनकुळे यांच्या महाविजय 2024 या दौऱ्यात भुसावळ येथे रावेर लोकसभेसाठी भाजपाच्या वॉरियर्स सोबत संवाद साधला. यावेळी नामदार गिरीश महाजन ...
Read moreदैनिक संध्या E-paper 01-12-2023
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे : कोकण विकास प्राधिकरण निर्मितीला गती देणार
ग्रीनफिल्ड हायवे व कोकण विकास प्राधिकरण निर्मितीला गती देण्याचे आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले. मुख्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते हिंदूस्थान कोकाकोला ब्रेवरेज कंपनीचे भुमीपुजन आज ...
Read moreजयंत पाटील : सरकार पिक विमा कंपन्यांच्या दावणीला
अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. या नुकसानीची पंचनामे करून शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यासाठी सरकारने तात्काळ पावले उचलावीत, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष ...
Read moreछगन भुजबळ : ”मी गावात जाणार, गावबंदी कराल तर शिक्षा होईल”
अवकाळी पावसामुळे नाशिकध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीचं नुकसान झालेलं आहे. या नुकासीची पाहाणी करण्यासाठी छगन भुजबळांचा गुरुवारी दौरा होत आहे. मात्र या दौऱ्याला गावांमधून त्यांना विरोध ...
Read moreअधिवेशन News : नाशिकमध्ये २३ जानेवारीला ठाकरे गटाचे महाअधिवेशन
नाशिकमध्ये १९९५मध्ये घेतलेल्या महाअधिवेशनानंतर राज्यात शिवसेनेची सत्ता आली होती. बदलत्या राजकारणात पुन्हा सत्तेच्या प्रवाहात येण्यासाठी ठाकरे गटाने एकदिवसीय महाअधिवेशनासाठी नाशिकचीच निवड केली आहे. शिवसेनाप्रमुख स्व. ...
Read moreदैनिक संध्या E-paper 30-11-2023
BIG NEWS : पंतप्रधान मोदी उद्या ५१ हजार लोकांना देणार सरकारी नोकऱ्या…
देशात यावर्षी अनेक रोजगार मेळावे आयोजित करण्यात आले असून यामध्ये लाखो कामगारांना नियुक्तीपत्रे मिळाली आहेत. त्याच पार्शवभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी 30 नोव्हेंबर म्हणजे उद्या दुपारी ...
Read moreअजित पवार : चाकणच्या हद्दवाढीचा प्रस्ताव सादर करा…
पुण्याच्या आजूबाजूला असणार्या नगरपरिषद क्षेत्रांतील लोकसंख्या झपाट्याने वाढत असून, नागरिकांना सोयीसुविधा देण्यात नगरपरिषदांना मर्यादा येत आहेत. चाकण शहर व परिसराची लोकसंख्याही वाढली आहे. त्यामुळे नागरिकांना ...
Read more