शरद पवार : “महाराष्ट्राला परिवर्तन हवे, जनतेच्या अपेक्षा पूर्ण करण्याचे काम करावे लागेल”
मविआने काँग्रेसचे नेते खासदार राहुल गांधी यांच्या हस्ते बुधवारी आपल्या प्रचाराचा नारळ मुंबईत फोडला. बीकेसी येथील एमएमआरडीए मैदानावर आयोजित महाराष्ट्र स्वाभिमान सभेत पाच महत्त्वाच्या घोषणा ...
Read moreरावसाहेब दानवे : महायुती 185 जागा जिंकून सत्तेवर येईल…
गेल्या लोकसभा निवडणुकीपेक्षा यंदा विधानसभा निवडणुकीचे चित्र वेगळे आहे. 180 ते 185 जागा जिंकून महायुतीचे सरकार सत्तेवर येईल, असा दावा भाजपचे निवडणूक प्रमुख रावसाहेब दानवे ...
Read moreदेवेंद्र फडणवीस : राहुल गांधींचे हे तर भारत तोडो आंदोलन…
राहुल गांधींच्या महाराष्ट्र जोडोत 100 पैकी जास्त अरकाजतावादी संघटना आहेत. हे भारत जोडो आंदोलन नाही तर भारत तोडो आंदोलन आहे असे म्हणत भाजपचे नेते उपमुख्यमंत्री ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 07-11-2024
जयंत पाटील : आता सत्ता आली नाही, तर कुत्रं पण विचारणार नाही…
महाविकास आघाडीतील सर्व पक्षांनी ताकद लावली तरच महाराष्ट्रात मविआचे सरकार येईल. सरकार आल्यानंतर तुम्हाला पाहिजे त्याला मुख्यमंत्री करा, आताच कुणाला घाई नाही. जर आता सत्ता ...
Read moreविजय वडेट्टीवार : पराभव दिसत असल्याने फडणवीसांचे वाटेल ते आरोप…
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ओबीसी संघटनांना शहरी नक्षलवादी म्हणत आहेत. हा सामाजिक संस्थांचा अपमान आहे. ओबीसी, दलित आदिवासी संघटना त्यांना शहरी नक्षलवादी दिसतात. फडणीस यांनी चौकशी ...
Read moreभाजपकडून बंडखोरांवर मोठी कारवाई…
आगामी विधानसभा निवडणुकीसाठी अनेक बंडखोर उमेदवारांनी अर्ज दाखल केला होता. हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी ४ नोव्हेंबरपर्यंतची मुदत होती. राज्यातील अनेक उमेदवारांनी आपले अर्ज मागे ...
Read moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : जेलमध्ये जाईन; पण योजना बंद पडू देणार नाही…
लाडक्या बहिणींच्या आशीर्वादामुळे ही योजना सुपरहिट झाली. त्यामुळे विरोधकांच्या पोटात पोटशूळ उठला आहे. काही सावत्र भाऊ ही योजना बंद पडावी म्हणून कोर्टात गेले आहेत. मी ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 06-11-2024
ऐन निवडणुकीत उद्धव ठाकरेंची बेधडक कारवाई…
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी विधानसभेत बंडखोरी करणाऱ्या नेत्यांविरोधात कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. सोमवारी सकाळी उमेदवारी अर्ज मागे घेण्यास ठाकरेंनी नेत्यांना सांगितले होते. ...
Read more