उपमुख्यमंत्री अजित पवार : ‘मराठ्यांनी थांबावे, ही सरकारची इच्छा’…
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सातत्याने मनोज जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करीत होते. बच्चू कडू यांच्यासह अन्य काहींना त्यांच्याकडे चर्चेसाठी पाठविले होते. या प्रक्रियेला ...
Read moreखासदार सुप्रिया सुळे : देशात, राज्यात दडपशाहीचे सरकार
सध्या देशात आणि राज्यात दडपशिहिचे सरकार असून या सरकारमुळे महागाईचा भडका उडालेला आहे. भुलभुलय्या करून जनतेची फसवणूक करणार्या दोन्ही सरकारला पुढील काळात येऊ घातलेल्या निवडणुकांमध्ये ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 22-01-2024
दैनिक संध्या E-paper 21-01-2024
बच्चू कडू : सरकार म्हणून माझी भूमिका संपली…
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे- पाटील हे मुंबईच्या दिशेने आंदोलन करण्यासाठी निघाले आहेत. याच पार्श्वभूमीवर अमरावती येथून प्रहारचे संस्थापक अध्यक्ष व आमदार बच्चू कडू हे देखील ...
Read moreरमेश चेन्नीथला : भाजपकडून जात, धर्माच्या नावावर दुफळी निर्माण…
भारतीय जनता पक्ष जात आणि धर्माच्या नावावर समाजात दुफळी निर्माण करीत असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेश प्रभारी रमेश चेन्नीथला यांनी आज केली. लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने रमेश ...
Read moreशरद पवार : पक्ष सोडून गेले त्यांचा विचार करू नका…
सत्ता येते…जाते तर काही लोक सत्तेकडे आकर्षति होऊन पक्ष सोडून जातात,अशावेळी आपले विचार पक्के आणि जनतेच्या हिताचे असतील जनता सदैव आपल्या पाठीशी उभी राहते, म्हणून ...
Read moreपंतप्रधान मोदी : ‘गरिबी हटाव’ ची माझी गॅरंटी…
भक्कम परिपूर्ण विकासाने देशाची आत्मनिर्भरतेकडे वाटचाल सुरू आहे. देशातील 25 कोटी लोकांना गरिबीच्या दुष्टचक्रातून आमच्या सरकारने बाहेर काढले आहे. ‘गरिबी हटाव’ही फसवी घोषणा राहिलेली नाही, ...
Read moreदैनिक संध्या E-paper 20-01-2024
प्रकाश आंबेडकर : ‘मनोज जरांगे यांनी राजकारणात एन्ट्री करावी’…
मराठा आरक्षणाबाबत राज्य सरकारने वेळोवेळी हुलकावणी दिली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील मुंबईकडे उद्या 20 जानेवारीपासून कूच करणार आहे. त्यावेळेसच्या आंदोलनासाठी जरांगे यांनी नियोजनबद्ध पद्धतीने ...
Read more