पृथ्वीराज चव्हाण : राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल
काँग्रेसचे नेते राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा देशात एक चळवळ उभी करेल, असा विश्वास काँग्रेसचे ज्येष्ठ नेते माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केले. राहुल ...
Read moreBIG NEWS : पंतप्रधानांची आदिवासींना खास भेट! घरे बांधण्यासाठी देणार 640 कोटी
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मकर संक्रांतीच्या दिवशी ‘पीएम जन मन योजने’ अंतर्गत 540 कोटी रुपयांचा पहिला हप्ता जारी करतील. या पैशातून देशातील दुर्गम भागात राहणाऱ्या ...
Read moreविजय वडेट्टीवार : ‘मिलिंद देवरा निवडून येणे तर दूर, साधे तिकीटही मिळणार नाही’
मिलिंद देवरा यांनी काँग्रेसमधून राजीनामा दिल्यानंतर भारत जोडो न्याय यात्रेपूर्वी पक्षाला मोठा धक्का बसला आहे. काँग्रेससाठी हा मोठा धक्का आहे कारण आता काही महिन्यांनंतर लोकसभा ...
Read moreकेंद्रीय मंत्री राणेंविरोधात कॉंग्रेसचे राज्यात आंदोलन; मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, अशी मागणी
भारतीय जनता पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी हिंदू धर्मासाठी शंकराचार्यांचे योगदान काय ? असा प्रश्न विचारून शंकराचार्य आणि हिंदू धर्माचा अपमान केला ...
Read moreदैनिक संध्या E-paper 15-01-2024
दैनिक संध्या E-paper 14-01-2024
शरद पवार : ‘केंद्र सरकारने कृषि धोरणात बदल करण्याची गरज’
केंद्र सरकारने इथेनॉलच्या धोरणामध्ये सातत्य राखले पाहिजे त्यातील फेर बदलामुळे शेतकरी अडचणीत येतात ब्राझिल या देशात गरजेनुसार ऊसापासून साखर किंवा इथेनॉलची निर्मिती केली जाते. विमानाचे ...
Read moreचंद्रशेखर बावनकुळे : उद्धव ठाकरेंच्या ‘इगो’मुळे विकास रखडला…
माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना मोठा ‘इगो’ होता. त्यामुळे ते कधीच पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे चर्चेसाठी गेले नाहीत. आजच्या सरकारचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...
Read moreउद्धव ठाकरे : २२ जानेवारीला काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच राष्ट्रपतींना निमंत्रण
२२ जानेवारीला नाशीकच्या काळाराम मंदिरातील कार्यक्रमाच निमंत्रण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांना देण्यात येणार आहे. सोमनाथ मंदिराच्या प्राणप्रतिष्ठेसाठी तेव्हा राष्ट्रपतींना बोलावण्यात आले होते. आताही काळाराम मंदिरात ...
Read moreमुख्यमंत्री एकनाथ शिंदे : भारताकडे वाकड्या नजरेने पाहायची हिंमत नाही…
महासत्तेच्या दिशेने वाटचाल करणाऱ्या भारताने ‘चंद्रयान मोहीम व जी-२०’ चे यशस्वी आयोजन करत अवघ्या जगाचे लक्ष वेधून घेतले. आजच्या घडीला भारताकडे वाकड्या नजरेने पाहण्याची हिंमत ...
Read more