Latest feed

Featured

Protected: विजय शिवतरे यांच्या आरोपानंतर आमदार संजय जगताप हे आक्रमक

There is no excerpt because this is a protected post.

Read more

विजय वडेट्टीवार : अन्यायी नवीन मोटार वाहन कायदा रद्द करा…

केंद्रातील मोदी सरकारने आणलेला नवीन मोटार वाहन कायदा हा वाहन चालकांवर अन्याय करणारा जुलमी, अत्याचारी आहे. या कायद्यानुसार अपघात झाल्यास ट्रक चालकास १० वर्षांची शिक्षा ...

Read more

महसुलमंत्री विखे-पाटील : पानेवाडीतून पोलीस बंदोबस्तात टॅंकर बाहेर काढा…

वाहतूकदारांच्या संपामुळे पेट्रोलपंपावर वाहनांच्या रांगा लागल्या असून स्थिती गंभीर आहे. पानेवाडी (मनमाड) प्रकल्पामधुन पोलीस बंदोबस्तात इंधन टँकर बाहेर काढा, असे आदेश महसुल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील ...

Read more

अजित पवार : सोम्या गोम्यांच्या बोलण्यावर मी बोलत नाही…

असल्या सोम्यागोम्याने बोललेल्यावर मी बोलत नाही, अशी भूमिका मांडत संजय राऊत यांच्या टीकेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अगदी मोजक्या शब्दात प्रत्युत्तर दिले. पुण्यात दोन दिवसांपूर्वी ...

Read more

PETROL SRIKE : पेट्रोल पंप बंद राहणार असल्याच्या अफवेने पंपांवर रांगा…

हिट अँड रन कायद्यांतर्गत ट्रकचालकांना होणार्‍या शिक्षेच्या विरोधात ट्रकचालकांनी बंद पुकारला आहे; पण पेट्रोल, डिझेल, गॅसची वाहतूक करणार्‍या टँकरचालकांना यातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे पेट्रोल, ...

Read more

जयंत पाटील : “लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन राम मंदिर उद्घाटन सोहळा केला जातोय का?”

येत्या 22 जानेवारीला आयोध्येत होणाऱ्या राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची जय्यत तयारी केली जात आहे. मात्र दुसरीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यावरून राजकीय नेत्यांमध्ये टिकास्त्र केले जात ...

Read more

मनोज जरांगे पाटील : “आता आम्ही ठरवलंय ओबीसीतूनच आरक्षण घेणार”

राज्यात मराठा आरक्षणावरून मराठा आंदोलन मनोज जरांगे यांनी सरकारला दिलेली डेडलाईन संपून गेली असून  आता चलो मुंबईची हाक मराठा समाजाकडून करण्यात येत आहे. त्यानुसार आता  ...

Read more

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी ; LPG सिलिंडरच्या किमतीत घट

नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच दिलासादायक बातमी आहे. एलपीजी सिलेंडरच्या किमतीत कपात झाली आहे. तेल विपणन कंपन्यांनी आज LPG सिलिंडरचे नवे दर जाहीर केले आहेत. आज 1 ...

Read more

पंतप्रधान नरेंद्र मोदी : आता भारत थांबणार नाही ‘विकसित भारत’…

‘विकसित भारत’ बनण्याचे स्वप्न उराशी बाळगून आज देश त्या दिशेने मार्गक्रमण करत आहे. आत्मनिर्भरतेच्या भावनेने आणि प्रेरणेने देश ओसंडून गेला आहे. हाच उत्साह आणि भावना ...

Read more

You cannot copy content of this page