शंभूराज देसाई : मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस वाया घालवलेला नाही…
जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु त्यांनी एकाच महिन्यांचा कालावधी दिला. ते सातत्याने म्हणत आहेत की, ...
Read moreजयंत पाटील : आम्ही जे बोललो, त्यावर ‘कॅग’चे शिक्कामोर्तब….
कॅगचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या ...
Read moreसंजय राऊत : “…तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लागू केली असती”….
केंद्र सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरून पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्र ...
Read moreनाना पटोले : बदमाश गेल्यावेळी सुटलेले, आता ट्रॅपमध्ये अडकले…
विधान परिषद निवडणुकीत घोडेबाजार झाला आहे. मविआची मते फुटल्याने महायुतीचे सर्वच्या सर्व ९ उमेदवार निवडून आले आहेत. तर मविआचे २ उमेदवार जिंकले आहेत. मविआकडे मतांची ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 13-07-2024
रमेश चेन्नीथला : “लोकसभा जिंकलो म्हणून गाफील राहू नका, विधानसभेसाठी जोमाने कामाला लागा”
काँग्रेस पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी युवक काँग्रेसची भूमिका महत्त्वाची आहे. काँग्रेसची परंपरा घेऊन वाटचाल करा. निवडणुकीत युवक काँग्रेसवर मोठी जबाबदारी असते. घरोघरी जाऊन प्रचार करणे. ...
Read moreआदित्य ठाकरे : “हिंमत असेल तर आमच्या मागण्या मान्य करा”
राज्याच्या पावसाळी अधिवेशनाचा आज शेवटचा दिवस आहे. सध्या विधानपरिषद निवडणुकीसाठीचे मतदान पार पडत आहे. त्यातच आता शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी शिंदे सरकारकडे ...
Read morePUNE BIG NEWS : पुण्यात झिकाचा धोका वाढला; रुग्ण संख्या १८ वर…
रावसाहेब दानवे : “विधानपरिषदेच्या निवडणुकीत राजकीय भूकंप झाला तर…”
विधानपरिषदेच्या ११ जागांसाठी आज (१२ जुलै) मतदान पार पडणार आहे. या निवडणुकीच्या ११ जागांसाठी एकूण १२ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे मतदान फुटण्याचा धोका असून पराभूत ...
Read more