दैनिक संध्या E-PAPER 16-07-2024
प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे : मविआ’चे सरकार आल्यास जनहिताच्या योजना बंद होतील…
विरोधकांची भूमिका निंदनीय असून ‘मविआ’चे सरकार आल्यास जनहिताच्या योजना बंद होतील, अशी भीती भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी माध्यमांशी बोलताना व्यक्त केली. ‘मविआ’चे सरकार आल्यास ...
Read moreछगन भुजबळ : ज्यांना आरक्षण मिळालं त्यांच्यावर अन्याय होता कामा नये…
आरक्षणाचा प्रश्न राज्यभर गाजत आहे. काही लोकांचा विचार आहे की आपापसात दंगे व्हावे, असा प्रयत्न आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळायला पाहिजे ही आमची भूमिका आहे. ...
Read moreराजकीय चर्चांना उधाण; शरद पवार यांच्या भेटीसाठी भुजबळ सिल्वर ओकवर…
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटल्यानंतर अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ शरद पवार यांच्या भेटीसाठी पवार यांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी दाखल झाले आहे. भुजबळ ...
Read moreसदाभाऊ खोत : “मनोज जरांगेंनी फडणवीसांचा पिच्छा सोडवा आणि बारामतीकडे…”
मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला २० जुलैपर्यंत अल्टिमेटम दिला आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांच्या मागणीसंदर्भात राज्य सरकार काय निर्णय घेतं याकडे राज्याचं ...
Read moreदैनिक संध्या E-PAPER 15-07-2024
दैनिक संध्या E-PAPER 14-07-2024
शंभूराज देसाई : मराठा आरक्षणासंदर्भात एकही दिवस वाया घालवलेला नाही…
जरांगे पाटील यांना ज्यावेळी भेटलो होतो तेव्हा त्यांच्याकडे दोन महिन्यांची वेळ आम्ही मागितली होती. परंतु त्यांनी एकाच महिन्यांचा कालावधी दिला. ते सातत्याने म्हणत आहेत की, ...
Read moreजयंत पाटील : आम्ही जे बोललो, त्यावर ‘कॅग’चे शिक्कामोर्तब….
कॅगचा अहवाल शुक्रवारी प्रसिद्ध करण्यात आला. आम्ही सर्व लोक वारंवार हे सरकार अर्थसंकल्पाच्या माध्यमातून जनतेला फसवत असल्याचे गेले काही दिवस सांगत आहोत, त्यावर काल सभागृहाच्या ...
Read moreसंजय राऊत : “…तर अटल बिहारी वाजपेयींनीही आणीबाणी लागू केली असती”….
केंद्र सरकारने दरवर्षी २५ जून हा दिवस संविधान हत्या दिन म्हणून पाळणार असल्याचं जाहीर केलं आहे. यावरून पुन्हा एकदा देशातील राजकीय वातावरण तापलं आहे. केंद्र ...
Read more