Latest feed

Featured

चंद्रकांत पाटील : मुलींना प्रवेश नाकारणाऱ्या शिक्षणसंस्थांची मान्यता होणार रद्द…

राज्यात ६४२ अभ्यासक्रमांसाठी मुलींना शंभर टक्के शुल्कमाफ असणार आहे. शिक्षण संस्थांना सरकारकडून सप्टेंबरमध्ये प्रवेशाची रक्कम दिली जाणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांनीही थोडे थांबावे. शुल्क भरल्याशिवाय मुलींना ...

Read more

आदित्य ठाकरे : “पूजा खेडकर यांच्यासारखे लोक राजकारणात सुद्धा नसतात”…

प्रशिक्षणार्थी आयएएस पूजा खेडकर प्रकरणाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा पाहायला मिळत आहे. पूजा खेडकर यांनी आधी पुणे जिल्हाधिकारी कार्यालयात गैरवर्तन केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांवरही प्रश्नचिन्ह ...

Read more

पालकमंत्री शंभूराज देसाई : ऐतिहासिक वाघनखांचा स्वागत सोहळा राजेशाही करा…

छत्रपती शिवाजी महाराजांची वाघनखे शाहूनगरीत शुक्रवार, दि. 19 रोजी दाखल होत आहेत. या ऐतिहासिक घटनेचे स्वागत करण्यासाठी सातारा जिल्हा सज्ज असून, हा सोहळा अत्यंत दिमाखदार ...

Read more

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सपत्निक शासकीय महापूजा संपन्न…

राज्यासह देशभरातील सर्व वारकरी व विठुरायाचे भक्त गेल्या काही दिवसांपासून ज्या दिवसाची आतुरतेने वाट पाहात होते तो सोनियाचा दिवस उजाडला आहे. सर्व वारकरी आषाढी एकादशीची ...

Read more

जयंत पाटील : “पुढील ४ महिन्यांत केंद्रातील सरकार बदलणार, महाराष्ट्राला फायदा होणार”

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत भाजपाला बहुमताचा आकडा गाठता आला नाही. भाजपाला २४० जागांवर समाधान मानावे लागले. मात्र, एनडीएमधील घटक पक्षांच्या पाठिंब्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला ...

Read more

मंत्री हसन मुश्रीफ : बंडखोर अपक्षांना महायुतीतील पक्षांनी दाणे टाकू नयेत…

विधानसभा निवडणुकीसाठी महायुतीतील सर्वच पक्षाचे इच्छुक उमेदवार निवडणूक लढविण्याबद्दल हालचाली करीत आहेत. लोकशाहीमध्ये प्रत्येकाला निवडणूक लढण्याचा अधिकार आहे. पाच वर्षे तयारी केलेली असते. गट व ...

Read more

मुंबईराज्यसभेतील रिक्त जागांसाठी भाजपकडून हालचाली…

राज्यसभेत विधेयक मंजूर करायचे तर भाजप-एनडीएला वायएसआर काँग्रेस, अण्णा द्रमुक पक्ष यांचा पाठिंबा घ्यावा लागणार आहे. तसेच राज्यसभेतील रिक्त जागा लवकरात लवकर भरण्याचा भाजपचा प्रयत्न ...

Read more

पंढरपूरला जाणाऱ्या खाजगी बसचा एक्सप्रेस वे वर भीषण अपघात; ५ वारकर्यांचा मृत्यू तर ३० जण जखमी

डोंबिवली वरून पंढरपूरला जाणाऱ्या वारकर्यांच्या बसचा भीषण अपघात एक्सप्रेसवे वर झाला आहे. आषाडी एकादिशी साठी वारकरी पंढरपूरला निघाले होते. डोंबिवली वरून ४ ट्रॅव्हल्स रात्री निघाल्या ...

Read more

You cannot copy content of this page